मुख्यपृष्ठLICI • NSE
add
भारतीय आयुर्विमा महामंडळ
याआधी बंद झाले
₹९४२.००
आजची रेंज
₹९२९.०० - ₹९५४.६५
वर्षाची रेंज
₹७१५.३० - ₹१,२२२.००
बाजारातील भांडवल
५९.७० खर्व INR
सरासरी प्रमाण
१७.३१ लाख
P/E गुणोत्तर
१३.८५
लाभांश उत्पन्न
१.०६%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | २४.३२ खर्व | २.१४% |
ऑपरेटिंग खर्च | ७९.१६ अब्ज | -३.७३% |
निव्वळ उत्पन्न | २.१४ खर्व | ४०.६८% |
निव्वळ फायदा मार्जिन | ८.७८ | ३७.८३% |
प्रति शेअर कमाई | ३०.१० | ३८.१४% |
EBITDA | २.२८ खर्व | २५.२७% |
प्रभावी कर दर | १३.८३% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ६.९९ खर्व | ५९.५८% |
एकूण मालमत्ता | ५.६६ पद्म | ६.४८% |
एकूण दायित्वे | ५.५३ पद्म | ५.७३% |
एकूण इक्विटी | १२.७५ खर्व | — |
शेअरची थकबाकी | — | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | — | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ५०.३८% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | २.१४ खर्व | ४०.६८% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी, १९२८ मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला. १९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले. १९ जून १९५६ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ला एल आय सीची स्थापना करण्यात आली .एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३, ३७, ०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सीची मक्तेदारी राहिली आहे.
मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ सप्टें, १९५६
वेबसाइट
कर्मचारी
९८,६६१